Wednesday, 25 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    घोयेगावात लालपरीचे आगमन ; ग्रामस्थांनी फटाके फोडून केले स्वागत !

    By NK_Admin

    खंदकनाल्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षण कठडे बसवावे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे

    By NK_Admin

    संजीवनीत प्रवेश पुर्व मार्गदर्शन केंद्र कार्यान्वित ; पालक व विद्यार्थ्यांसाठी तज्ञ प्राद्यापकांची नेमणुक

    By NK_Admin

    आज बल्प फोडले , यानंतर काय फुटेल सांगू शकत नाही ; महावितरणला इशारा !

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड ; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

    By NK_Admin
  • Politics

    शहरातील ल्पमीबाधित मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर

    By NK_Admin

    आज बल्प फोडले , यानंतर काय फुटेल सांगू शकत नाही ; महावितरणला इशारा !

    By NK_Admin

    गणेशनगर वाकडी श्रीरामपूर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लाववे – स्नेहलता कोल्हे

    By NK_Admin

    Opinions That Shape, Challenge, and Influence the Direction

    By NK_Admin

    संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न

    By NK_Admin

    आ.आशुतोष काळेंनी मुस्लीम बांधवांना दिल्या ‘बकरी ईदच्या’ शुभेच्छा !

    By NK_Admin
  • Health

    Tech Weapons We Need To Combat Global Warming

    By NK_Admin

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    बिबट्यांचा तात्काळ बंदोबस्त करा : माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    Analyzing Global Dynamics and Unraveling Key Policy Initiatives

    By NK_Admin

    अधिकाऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्यांचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या – आ. काळे

    By NK_Admin

    प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेती

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी; स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी

NK_Admin
Last updated: January 21, 2023 8:55 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्रशासनाने पंचनामे करून तीन महिने उलटले तरी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. बाधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.
स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या की, सन २०२२ मध्ये जुलै ते सप्टेंबर या काळात कोपरगाव विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजरी, कापूस, मका, कांदा, भाजीपाला, फळपिके व इतर पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. त्यामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सलग चौथ्या वर्षी कोपरगाव तालुक्यासह मतदारसंघात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने तर अक्षरश: धुमाकूळ घातला. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटे कोपरगाव शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली. अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले. शेतशिवारातील उभी पिके वाहून गेली.
ऑक्टोबर २०२२ मध्ये झालेल्या पावसाने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे काढणीस आलेली पिके शेतातच सडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनामार्फत नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने यापूर्वीच घेतला आहे. त्यानुसार सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना देण्यासाठी अनुदान मंजूर केलेले आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले आहेत. पीक नुकसानीचा अहवाल प्रशासनाने शासनाकडे पाठविला आहे. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करून तीन महिने झाले तरी संबंधित शेतकऱ्यांना अजूनही शासनाने जाहीर केलेली मदत वाटप झालेली नाही.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत असून, अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणाप्रमाणे लवकरत लवकर नुकसान भरपाई मिळाल्यास त्यांची आर्थिक अडचण दूर होण्यास मदत होईल.
त्यामुळे प्रशासनाने नुकसान भरपाईची रक्कम बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article संजीवनी एमबीएचे डाॅ. मालकर यांची अभ्यास मंडळावर निवड ; सा. फु. पुणे विद्यापीठाकडून डाॅ. मालकर यांची दखल
Next Article संजीवनी इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न ; ‘अवकाश’ संकल्पनेतुन खेळाचे नाविण्यपुर्ण सादरीकरण
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालातही ही यशस्वी – सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी

समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालातही ही यशस्वी - सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी कोपरगाव  -…

By NK_Admin

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे ; क्रिप्ट इंडियाने केली रू ८ लाख वार्षिक  पॅकेजवर निवड
 

संजीवनीच्या ३४ अभियंत्यांची क्रिप्ट व पर्सिस्टंट मध्ये निवड- अमित कोल्हे क्रिप्ट इंडियाने केली रू ८…

By NK_Admin

जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे

जिव्हाळ्याच्या पाणी पुरवठा योजनांना आडवे येवून राजकारण करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार – अर्जुनराव काळे…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?