Saturday, 28 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. काॅलेजमध्ये वार्षिक स्नेह संम्मेलन संपन्न

    By NK_Admin

    Examining the Intersection of Ecology, Governance, and Politica

    By NK_Admin

    समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे

    By NK_Admin

    Tech Weapons We Need To Combat Global Warming

    By NK_Admin

    समताच्या सफायर बॅच २०२२-२३ चा निरोप समारंभ संपन्न

    By NK_Admin

    कांद्यांला हमीभाव द्यावा शेतकऱ्यांची मागणी

    By NK_Admin
  • Politics

    अन्यायकारक करवाढ खपवून घेतली जाणार नाही – विजय वहाडणे

    By NK_Admin

    नगरपालिकेच्या दुर्लक्षा मुळे व नियोजन शून्य कारभारामुळे शहराला आठवड्यातून १ दिवस पाणी – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    संजीवनीच्या प्रयत्नाने ग्रामिण विध्यार्थी होत आहे नोकरदार

    By NK_Admin

    समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे

    By NK_Admin

    तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा अकस्मात मृत्यू !

    By NK_Admin

    गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

    By NK_Admin
  • Health

    भोजडे येथे आयुर्वेद शिबीर संपन्न

    By NK_Admin

    कोपरगाव शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी ५ नं. साठवण तलावाच्या कामाची गती वाढवा – आ. आशुतोष काळे

    By NK_Admin

    Discovering Top Travel Destinations Revealed for 2024

    By NK_Admin

    पतसंस्थांच्या विविध प्रश्नांबाबत सहकार मंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष

    By NK_Admin

    दर्शना पवार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा; स्नेहलता कोल्हे यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी 

    By NK_Admin

    ३ सप्टेंबर आणि ४ सप्टेंबर रोजी कोपरगावात रंगणार बुद्धिबळाचा डाव; स्पर्धकांसाठी अनेक आकर्षक बक्षिसे

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > महाराष्ट्र > पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे
महाराष्ट्र

पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे

NK_Admin
Last updated: May 24, 2024 11:59 AM
NK_Admin
Share
SHARE

कोपरगाव :- रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव ह्या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावांसाठी वरदान ठरलेली रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजना २०१५ ला बंद पडल्यानंतर हि योजना पुन्हा सुरु होईल याची अपेक्षा या कायम स्वरूपी दुष्काळी असलेल्या गावातील नागरीकांनी सोडली होती. परंतु दिलेला शब्द पूर्ण करून दाखवायचाच या उद्देशातून पदरमोड करून उजनी चारी योजनेला ऊर्जितावस्थेत आणून अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून हि योजना पाच वर्ष सुरु ठेवण्याची परंपरा आ.आशुतोष काळेंनीही जपली असून दिलेला शब्द पूर्ण करून दाखविला आहे.

            कायम स्वरूपी दुष्काळी असणाऱ्या जिरायती भागातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न सुटावा यासाठी सुरु करण्यात आलेल्या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेला न परवडणारी योजना असा ठपका ठेवत ह्या योजनेला अपूर्णावस्थेतच असतांना जाणीवपूर्वक बासणात गुंडाळून ठेवली होती. मात्र माजी आमदार अशोकराव काळे यांनी २००५ साली विधानसभा अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित करून या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवत स्वत: आर्थिक झळ सोसून हि योजना पूर्ववत सुरु करून सलग १० वर्ष हि योजना चालविली. या योजनेतून पाझर तलाव भरले जात असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा व शेती सिंचनाचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटण्यास मदत तर झालीच परंतु त्याचबरोबर भू-गर्भातील पाणी पातळी देखील वाढण्यास मोठी मदत झाल्यामुळे पश्चिम भागातील या गावांना त्या १० वर्षाच्या कार्यकाळात मोठा दिलासा मिळाला होता.

त्यानंतर २०१४ ते २०१९ या पाच वर्षात रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेकडे पुन्हा दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे हि योजना बंद राहीली. त्यामुळे या भागातील शेती व शेतकऱ्यांचे भवितव्य धोक्यात येवून या दुष्काळी गावातील नागरिकांच्या नशिबी पुन्हा वनवास आला होता. परंतु २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात आ.आशुतोष काळे यांनी रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु करण्याचा शब्द या भागातील शेतकऱ्यांना दिला  होता. त्यामुळे हा शब्द पाळण्यासाठी त्यांनी आजवर अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून त्यांनी हि योजना मागील चारही वर्ष यशस्वीपणे चालविली.

हि योजना सुरु करतांना नेहमीच्या असलेल्या अडचणी येतच होत्या. यामध्ये विद्युत मोटारीचे विज बिल, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लिफ्टच्या नादुरुस्त विद्युत मोटारींची दुरुस्ती, नादुरुस्त जलवाहिन्यांची दुरुस्ती, चाऱ्यांची कामे तर होतीच सलग पाच वर्ष हि कामे पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार सोसून आ.आशुतोष काळे यांनी कामे पूर्ण केली. मात्र यावर्षी या योजनेचे वीज कनेक्शन ज्या विद्युत रोहित्रावर जोडले आहे त्या विद्युत रोहित्रातील तांब्याची तार व त्यातील ऑईल चोरट्यांनी चोरून नेल्याचे वीज कनेक्शन जोडतांना लक्षात आल्यामुळे काहीशा अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र आ.आशुतोष काळे यांनी या अडचणीवर देखील तात्काळ मात करून स्व-खर्चातून ६०० के.व्ही.ए.क्षमतेचा ट्रान्सफार्मर या योजनेसाठी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्व अडचणी व सर्व अडथळे पार करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही व दिलेला शब्द देखील वाया जाणार नाही याची दक्षता घेवून सलग पाचही वर्ष हि योजना यशस्वीपणे चालवून दाखवत आ.आशुतोष काळे यांनी आपला शब्द पाळला  आहे.

मागील वर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे या दुष्काळी गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु करण्यात आलेले आहे. पाऊस पडण्यासाठी अजून बराच अवधी असल्यामुळे पुढील काही दिवस तरी टँकर सुरु ठेवावे लागले असते. मात्र सलग पाचव्या वर्षी रांजणगाव देशमुख उजनी चारी उपसा जलसिंचन योजना पुन्हा सुरु झाल्यामुळे जनावरांच्या व नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून टँकर देखील दीर्घकाळ सुरु ठेवण्याची वेळ प्रशासनावर येणार नाही त्यामुळे शासनाचा टँकरवर होणारा मोठा आर्थिक खर्च वाचणार आहे व शेतकऱ्यांच्या अडचणी देखील कमी होणार आहे.

रांजणगाव देशमुख, जवळके, धोंडेवाडी, वेस, सोयगाव, अंजनापूर, बहादरपूर, मनेगाव आदी गावातील व परिसरातील शेती व शेतकऱ्यांसाठी आधारवड असलेल्या या रांजणगाव देशमुख उजनी उपसा जलसिंचन योजनेसाठी ओव्हरफ्लोचे पाणी आरक्षित असून  आ.आशुतोष काळे यांनी या योजनेच्या स्वतंत्र फिडरसाठी ३ कि.मी. अंतराच्या वीज वाहिनीसाठी निधी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री ना. अजितदादा पवार यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. ही मागणी लवकरच पूर्ण होवून या योजनेसाठी स्वतंत्र फिडरवरून वीज पुरवठा होऊन बहुतांशी अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. जिरायती गावातील शेतकऱ्यांची जीवनदायिनी असलेली  हि योजना यापुढील काळात देखील अविरतपणे सुरु राहणे अत्यंत गरजेचे असून यापुढे कितीही अडथळे आले तरी ही योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला आहे.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article समता पतसंस्थेचा ९०० कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार – संदीप कोयटे
Next Article शिर्डी विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यासाठी मंत्रालयात बैठक लावू-आ.आशुतोष काळे
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

खुले नाट्यगृहाचा ठेकेदार बदलणार; प्रशासक अधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल

कोपरगाव प्रतिनिधी : शहरातील अण्णाभाऊ साठे खुलेनाट्यगृहाचे दुरुस्तीची निविदा निघून ठेका दिल्यानंतर सव्वा ते दीड…

By NK_Admin

दुय्यम कारागृहातील खतरनाक 35 आरोपी हरसुल कारागृहात वर्ग

कोपरगांव प्रतिनिधी:- येथील दुय्यम कारागृहातील गंभीर गुन्हयांतील 35 आरोपींना मध्यवर्ती कारागृहात हरसुल औरंगाबाद येथे मोठया…

By NK_Admin

संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती बनताय नोकरदार

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांची  बिर्ला साॅफ्ट, ऑटोमेशन  एआय व केपीआयटी मध्ये निवड - अमित कोल्हे …

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगाव

By NK_Admin
कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी ज्यु. कॉलेजचा एमएचटी-सीईटी परीक्षेत उत्कृष्ट निकाल ; दर्जा आणि गुणवत्ता पुन्हा अधोरखित

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?