Friday, 27 Jun 2025
  • My Feed
  • My Interests
  • My Saves
  • History
  • Blog
Subscribe
Nirbhidkopargaon
  • Home
  • Opinion

    Discovering Top Travel Destinations Revealed for 2024

    By NK_Admin

    Pioneering Role of Technology in Modern Military Strategies

    By NK_Admin

    Meet 5 People Who Think They Know What Will Happen This Year

    By NK_Admin

    Navigate the Complexities of International Relations, Political Alliances

    By NK_Admin

    संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती बनताय नोकरदार

    By NK_Admin

    “अण्णा भाऊ साठे पुतळ्याला संरक्षक कठडे त्वरित बसवावे” – अँड.नितीन पोळ

    By NK_Admin
  • Politics

    डाउच बुद्रुक जल जीवन मिशन कार्यक्रम उदघाटनास ग्रामपंचायत पदाधिका-यांचा विरोध, आमदारांना काळे झेंडे दाखविणार 

    By NK_Admin

    पदरमोड करून पाच वर्ष उजनी चारी योजना सुरु ठेवण्याची परंपरा आ. आशुतोष काळेंनीही जपली योजना अविरतपणे सुरूच ठेवण्याचा मानस -आ.आशुतोष काळे

    By NK_Admin

    गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडण्याची मागणी 

    By NK_Admin

    आत्मा मालिक हॉस्पीटलमधील मेडिकल चालवायला देतो म्हणत घातला पावणेदोन कोटी रुपयाला गंडा !

    By NK_Admin

    खंदकनाल्याचे खोलीकरण करून त्याला संरक्षण कठडे बसवावे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

    By NK_Admin

    शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

    By NK_Admin
  • Health

    गोदावरी नदीपात्राखालील भुयार शोधून चालू करण्यासाठी शासनाने निधीची घोषणा करावी – मंगेश पाटील

    By NK_Admin

    आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ मिळावे – स्नेहलता कोल्हे.

    By NK_Admin

    संजीवनी पॉलीटेक्निकच्या दोन अभियंता मुलींची श्नायडर  इलेक्ट्रिकल्स मध्ये निवड; ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाची धडाकेबाज कामगिरी

    By NK_Admin

    संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ११ अभियंत्यांची रू ५ व रू ५. ५ लाख वार्षिक  पॅकेजवर नोकऱ्यांसाठी  निवड  संजीवनी ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट विभागाचे अधिक गतिमान यश

    By NK_Admin

    कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा -स्नेहलता कोल्हे 

    By NK_Admin

    छत्रपती संभाजी महाराज सर्कल ते लक्ष्मीनगर भूमिगत गटारीची साईज वाढवावी – वैशाली आढाव

    By NK_Admin
  • Pages
    • Blog Index
    • Contact US
    • Search Page
    • 404 Page
    • Travel
    • Technology
    • World
  • 🔥
  • कोपरगाव
  • अ.नगर
  • कोपरगाव ग्रामिण
  • कोपरगाव शहर
  • महाराष्ट्र
  • शिक्षण
  • सामाजिक
  • राजकीय
  • समस्या
  • शेती
Font ResizerAa
NirbhidkopargaonNirbhidkopargaon
  • My Saves
  • My Interests
  • My Feed
  • History
  • Travel
  • Opinion
  • राजकीय
  • Health
  • Technology
  • World
Search
  • Pages
    • Home
    • Blog Index
    • Contact Us
    • Search Page
    • 404 Page
  • Personalized
    • My Feed
    • My Saves
    • My Interests
    • History
  • Categories
    • Opinion
    • राजकीय
    • Technology
    • Travel
    • Health
    • World
Have an existing account? Sign In
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Nirbhidkopargaon > Blog > अ.नगर > ५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरराजकीय

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले

NK_Admin
Last updated: July 30, 2022 8:53 PM
NK_Admin
Share
SHARE

५ नंबर साठवण तलावाचे काम सुरू झाल्याने विरोधकांची पोटदुखी वाढली – सुनिल गंगुले

कोपरगाव – कोपरगाव शहराची तहान भागवण्यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी १३१.२४ कोटी निधी आणल्यामुळे प्रत्यक्षात ५ नं. साठवण तलावाचे प्राथमिक स्वरूपातील काम सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात शहरवासीयांना नियमित मुबलक पाणी मिळणार आहे. शहरातील जनता ना. आशुतोष काळे यांच्या कामगिरीवर समाधानी आहे. ५ नं. साठवण तलाव होवू नये व शहराचा पाणी प्रश्न सुटू नये हे विरोधकांचे मनसुबे ५ नं. साठवण तलावाचे काम सुरु झाल्यामुळे उधळले गेले आहेत त्यामुळे विरोधकांची पोटदुखी वाढली आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी भाजप तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात लगावला आहे.

आश्वासने देऊन पूर्ण करायची नाही विरोधकांच्या या विचारधारेमुळे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मतदानात मोठ्या प्रमाणात झालेली घट ते अजून विसरले नाही. याउलट ना.आशुतोष काळे यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करून ५ नं. साठवण तलावाच्या प्राथमिक कामास प्रारंभ केला आहे. ५ नं. साठवण तलाव हा ना. आशुतोष काळेंचा ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यामुळे विरोधक कितीही आडवे आले तरी ते पूर्ण करणार आहे व कोपरगावकरांना लवकरच नियमित मुबलक पाणी मिळणार आहे त्यामुळे विरोधकांचे कोपरगाव शहरातील बस्तान डळमळीत झाले आहे. – सुनील गंगुले

प्रसिद्धी पत्रकात गंगुले यांनी पुढे असे म्हटले आहे की, २०१९ पासून गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आवर्तन दिले जात आहे त्याबाबत आजतागायत एकाही लाभधारक शेतकऱ्याची तक्रार नाही. याउलट २०१४ ते २०१९ या पाच वर्षात माजी आमदारांनी कालवा सल्लागार समितीची बैठक मुंबईला नेल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आपल्या अडचणी मांडता येत नव्हत्या.

जाहिरात

२०१९ पासून कालवा सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्रात होत असल्यामुळे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडचणी व सूचना मांडत होते. त्या अडचणी व सूचनांचा योग्य विचार होऊन शेतकऱ्यांना आज पर्यंत न्याय दिला गेला आहे. मात्र त्यांच्या कार्यकाळात अडीच किलोमीटरच्या पुढे आवर्तनाचे पाणी दिले गेले नाही काही ठिकाणी तर अडीच किलोमीटरच्या आतच ते थांबले त्याबाबत देखील विरोधकांनी बोलले पाहिजे. ना. आशुतोष काळे यांनी सत्ता नसताना देखील ५ नं. साठवण तलावाची आग्रही भूमिका लावून धरली व प्रत्यक्षात पाच नंबर साठवण तलाव व वितरण व्यवस्थेसाठी १३१.२४ कोटी निधी आणून प्रत्यक्षात या योजनेचे काम सुरु केले आहे.

जाहिरात

रविवार पासून कोपरगाव शहरातील नागरिकांना चार दिवसाआड पाणी मिळणार आहे. लवकरच ५ नं. साठवण तलावाचे काम पूर्ण होऊन सर्व शहरवासीयांना नियमितपणे मुबलक पाणी मिळणार आहे याची खरी धास्ती विरोधकांनी घेतली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५ नं. साठवण तलावाचे काम व्हावे यासाठी ना. आशुतोष काळे यांनी केलेल्या आंदोलनात कोपरगावची जनता त्यांच्या सोबत होती. २०१९ च्या निवडणुकीत देखील त्यांच्या मागे उभी राहिली पर्यायाने विरोधकांचे मताधिक्य घटले व हवेत असलेल्या विरोधकांचा पराभव झाला.

जाहिरात

५ नं. साठवण तलावाचे काम सुरू झाल्यामुळे हे मताधिक्य अजून घटनार आहे. त्यामुळे ५ नं. साठवण तलाव होवू नये यासाठी कोल्हेंनी शेतकऱ्यांच्या नावाने न्यायालयात याचिका दाखल केल्या. साठवण तलावाचे काम घेणाऱ्या कंपनीला काम करू नये यासाठी दबाव आणला. सिंचनाचे पाणी कमी होणार असे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण केले. मात्र ना. आशुतोष काळे यांनी शेतीचे पाणी कुठेही कमी होवू न देता कोपरगाव शहरासाठी अतिरिक्त ३.३२ द.ल.घ.मी. पाणी मंजूर करून घेतले आहे. त्यामुळे विरोधकांचे आरोप हे बिनबुडाचे आहेत.त्यामुळे त्यांनी कितीही आरोप केले तरी त्यांच्या आरोपांना जनताच उत्तर देणार आहे. ना. आशुतोष काळे हे कधीही टीका करीत नाही व टिकेला उत्तर देत नाही. जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवून विकासाचे प्रश्न सोडविणे एवढेच त्यांचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे जनता त्यांच्यासोबत आहे. मात्र मागील अडीच वर्षापासून ज्यांना काही काम नाही ते मात्र फक्त टीका करायचे काम करीत असल्याचा टोला सुनील गंगुले यांनी साहेबराव रोहोम यांना लगावला आहे.

जाहिरात

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp LinkedIn Telegram Copy Link
Previous Article “अण्णा भाऊ साठे जयंतीच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक आदेश शिथिल करावे” – अँड.नितीन पोळ
Next Article संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती बनताय नोकरदार
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Your Trusted Source for Accurate and Timely Updates!

Our commitment to accuracy, impartiality, and delivering breaking news as it happens has earned us the trust of a vast audience. Stay ahead with real-time updates on the latest events, trends.
FacebookLike
TwitterFollow
InstagramFollow
LinkedInFollow
MediumFollow
QuoraFollow
- Advertisement -
Ad image

Popular Posts

आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी 

आजारपणाच्या उपचारासाठी केबीपी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी मित्रासाठी जमविला ३५ हजाराचा मदतनिधी  कोपरगांव :- दि. २२…

By NK_Admin

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे

राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धांमध्ये संजीवनी अकॅडमी प्रथम-डाॅ. मनाली कोल्हे शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही संजीवनी आघाडीवर…

By NK_Admin

ठेकेदाराच्या मनमानीचा प्र. ५ च्या व्यावसायिकांना आर्थिक फटका ; बाजारचा दिवस असूनही व्यावसायिकांना व्यवसाय ठेवावे लागले बंद 

कोपरगाव - कोपरगाव शहरातील प्रभाग ५ मधील रस्त्याचे काम मागील तीन महिन्यापासून संथ गतीने सुरु…

By NK_Admin

You Might Also Like

कोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्र

नोकरी भरती मेळावा कोपरगाव शहर व तालुक्यातील तरुणांसाठी होणे गरजेचे – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

By NK_Admin
अ.नगरकोपरगाव शहर

शासन जिल्हा विभाजन करणार असेल तर कोपरगाव जिल्हा करावा ….

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरशेतीसमस्या

प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना तातडीने मिळावे ;आ.आशुतोष काळेंची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचेकडे मागणी

By NK_Admin
अ.नगरकोपरगावकोपरगाव ग्रामिणकोपरगाव शहरमहाराष्ट्रशिक्षण

संजीवनी एमबीएच्या चार विद्यार्थ्यांची सिटी युनियन बॅन्केत निवड ; १०० टक्के विद्यार्थ्यांना नोकऱ्या  मिळवुन देण्याकडे एमबीए विभागाची वाटचाल

By NK_Admin
Nirbhidkopargaon
Facebook Twitter Youtube Rss Medium

About US


BuzzStream Live News: Your instant connection to breaking stories and live updates. Stay informed with our real-time coverage across politics, tech, entertainment, and more. Your reliable source for 24/7 news.
Top Categories
  • World
  • Opinion
  • राजकीय
  • Tech
  • Health
  • Travel
Usefull Links
  • Contact Us
  • Advertise with US
  • Complaint
  • Privacy Policy
  • Cookie Policy
  • Submit a Tip
© Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?